Copy free campaign: 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सरकारचा मोठा कडक निर्णय जाहीर

Copy free campaign: महाराष्ट्र राज्यातील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यांनी २०२६ मधील बोर्ड परीक्षांसाठी अत्यंत कडक आणि शिस्तबद्ध नियोजन जाहीर केले आहे. यावर्षी ‘कॉपीमुक्त अभियान’ अधिक प्रभावी करण्यासाठी परीक्षा पद्धतीत मोठे बदल करण्यात आले असून पारदर्शकता आणि शिस्त हे या निर्णयांचे मुख्य उद्दिष्ट आहे. फेब्रुवारी २०२६ पासून दहावी व बारावीच्या लेखी परीक्षांना सुरुवात होणार … Read more